Shaheed Shivaram Hari Rajguru
राजगुरु
शिवराम हरि राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेड (सध्या राजगुरूनगर) येथे १९०८ साली झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद त्यांच्या मनावर चांगलेच उमटले होते. अनेक पराक्रम करून त्यांनी क्रांतिकारकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले होते. लाला लजपतराय यांच्या हत्येचा सूड म्हणून त्यांनी साधलेल्या अचूक नेमबाजी मुळे साँडर्स वध घडवून आणलेला होता. पुढे फरारी असताना त्यांना फितुरीमुळे अटक झाली. लाहोर मध्ये झालेल्या खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
शहीद राजगुरु : प्रश्नमंजुषा सोडवा
यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी प्रश्न मंजुषा सोडवा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon